Published November 20, 2025
| Version v1
Journal article
Open
भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत आदिवासी समाजाची भूमिका व योगदान
Authors/Creators
- 1. वसंतदादा पाटील महाविद्यालय, पाटोदा, जि. बीड.
- 2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर
Description
प्राचीन भारतीय इतिहासात आर्य-अनार्यांचा संघर्ष वैदिक काळात घडून आला 1922 मध्ये हडप्पा आणि मोहनजोदडो येथील उत्खननातून द्राविडी संस्कृतीचा शोध लागला आणि वर्तमान काळातही या संस्कृतीचे अस्तित्व भारतातील अनेक भागात दिसून येते. मध्यकालखंडात भारतावर मुस्लीम संस्कृतीचे आक्रमण झाले असताना मध्यभारतामध्ये आदिवासींची राजसत्ता उदयाला आली. गोंडवाना प्रदेशातील आदिवासींच्या राज्यकारभाराची इतिहासकारांनी विशेष नोंद घेतलेली दिसत नाही. त्यामुळे भारताचे मुळ निवासी आणि त्यांच्या ऐतिहासिक कार्याची विशेष दखल इतिहासात दिसून येत नाही. त्यामुळे भारताचे मुळ निवासी व त्यांच्या संस्कृतीचा इतिहास यावर संशोधन करणे आवश्यक आहे.
Files
S064040.pdf
Files
(680.4 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:e80741aa86dda70265ac1d4c13891480
|
680.4 kB | Preview Download |