Published November 20, 2025
| Version v1
Journal article
Open
आदिवासी महिलांचे भारतीय स्वतंत्र्य लढ्यातील योगदान - विशेष संदर्भ : राणी गाइदिंलिऊ
Description
ब्रिटिश सत्तेच्या जोखडातून भारतमातेला मूक्त करण्यासाठी अनेक क्रांतीवीरांनी आपल्या प्राणाची आहुती देवून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. या स्वतंत्र्यलढ्यात सर्वोच्च स्थानी असणारा अद्य समाज म्हणजे आदिवासी समाज होय. कारण ब्रिटिश सत्तेच्या विरोधात सर्वात अगोदर म्हणजे 1857 च्या बंडापूर्वी 75 वर्षे आदिवासींनी ब्रिटिश सत्तेच्या विरोधात उठाव केला होता. त्या वेळी आदिवासी समाज धनुष्यबाण, भाले ही त्यांची पारंपारिक असणारी शस्त्रे वापरून ब्रिटिशाच्या विरोधात लढत होता. या लढ्यात आदिवासी पुरूषांबरोबरच आदिवासी महिलांनी मोठ्या प्रमाणात या लढ्यात सहभाग घेतला होता. पण त्यांची दखल तात्कालीन इतिहासकार संशोधक यांनी व्यवस्थित नोंद घेतलेली नाही.
Files
S064019.pdf
Files
(695.3 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:d5847b5dfb52a9d7f3eef0a0120002a7
|
695.3 kB | Preview Download |